असहिष्णुता
आणि सहिष्णुता ह्या
दोन शब्दांचा अर्थ
भारतीयांनी फक्त पुस्तकात
वाचला असावा त्यानंतर
सोशल मिडीयावर . कारण
काबाड कष्ट करून
, सोशल मिडीयावर जास्त विश्वास
ठेवणाऱ्या बऱ्याच भारतीय बंधूना
असहिष्णुता आणि सहिष्णुता
म्हणजे नक्की काय हे
माहित ही नसेल . पण
गेल्या काही महिन्यापासून
हे दोन शब्दांनी
चांगलाच रंग घेतलाय
. भारताचे पंतप्रधान मोदी ह्यांचा
विरोध करणारा तसेच
एका वयस्कर सुरक्षा
रक्षकाला धक्का बुक्की करणारे
शारुख खान व
पी के ह्या
चित्रपटातून फक्त आणि
फक्त हिंदू दोष
दाखून देणारे आमिर
खान ह्यांना तुमचा
देश असहिष्णु व असुरक्षित
वाटू लागला आहे
. म्हणून तर दोघांनी
ही हा देश
सोडून जाऊ अशी
इच्छा तमाम भारतीयान
समोर मांडलीय ( आमिर
खान पत्नीच्या सांगण्यावरून
). मत मांडण हे
चुकीच नाहीय घटनेत
हा अधिकार सर्वाना
दिलाय . सर्वाना आपल मत
मांडून व्यक्ती स्वातंत्र चा
हक्क आहे मग
जर शारुख आणि
आमिर ला देश
सोडून जायच असेल
तर त्याने नक्की जावे . कारण
ईतर देशापेक्षा , भारत
हा कितीतरी
पटीने सहिष्णु आहे
. सर्वधर्म समभाव हा ह्याच
देशात मिळेल ईतर
देशात धार्मिक कट्टरता
ची बातम्या आपण
पाहतच असतो . बघा
ना सीमेवरील शहीद कर्नल
संतोष महाडिक पेक्ष्या
आमिर आणि शारुख
महत्वाचा झालाय , कारण त्याने
भारताला ,, हिंसेचा विरोध करणाऱ्या
महात्मा गांधींच्या देशाला असहिष्णू
ठरवलंय . राग तर
येणारच .. स्वतंत्र पूर्व व
स्वतंत्र मिळाल्यानंतर ही आम्ही
किती लढे दिले
किती सहन केल
पण भारताच्या अस्मितेला
धक्का लावून दिला
नाही . अफगाणिस्तान पासून कितीतरी
परकीयांनी आमच्या वर आक्रमणे
केलीत पण आम्ही
लढलो पण देश
सोडला नाही , पाकिस्तान आणि बांगलादेश
सारख्या देशांना जन्म दिला
इथल्या हिंदुना वार्यावर सोडून
तिथल्या लोकांना आश्रय दिला
पण देश सोडला
नाही . साहेबाच्या देशात जावून
उच्च शिक्षण घेवून
इथे लढा देणाऱ्या
आमचे महात्मा गांधी
व बाबसाहेब आंबेडकर
ह्यांना कळणार तर कसे
. त्या काळात असहिष्णू ता
जितकी होती तितकी
आता आहे का
ह्याचा वैचारिक विचार कार्याला
शुटींग मधून वेळ
तरी मिळाल पाहिजे
.
१९९३ पासून
ते २०११ पर्यंतच्या सर्व बॉम्बस्फोटात एक तरी सिलेब्रेटी ला आपला प्राण गमवाव लागल
आहे का ? ह्या देशाला कोणी ही विरोध करू शकतो
पण त्यावर कारवाई झालीय का ? इतका सहिष्णू व सुरक्षा इतर देशात असेल तर नक्क्की च हा देश सोडून त्या
देशात जाण्यातच शहाणपण आहे . ह्या देशावर भाईजान
दाउद कडून व पाकिस्तान कडून जे हल्ले झालेत
त्यावेळी आमिर ला भीती नाही वाटली त्यावेळी परिवाराची चिंता नव्हती का ?त्यावेळी आवाज का नाही उठवला . कदाचित छोटा शकील हा आता भारताच्या
हाती आलाय आणि दाउद व इतर दहशतवादी संघटना ना आपल्या काही भारतीय कलाकार खुलेआम मदत
करतायत हे विधानाने तर आमिर असुरक्षित तर झाला नसेल ना . आतंकवादी हाफिज सईद चे सहयोगी
जमील च्या सोबत चे तुमचे छाया चित्र पाहिले ,
पी के चित्रपटातून गालावर कानाखाली न मिळो ह्यासाठी गालावर देवांचे फोटो लावलेत , रॉंग नंबर कसा असतो ते दाखून दिलेत , शंकराच्या
पिंडीवरील दुधापासून ते सर्वच बाबा हे भोंदू दाखवलेत पण मुसलीम आणि मस्जिद मधील जिहाद
का नाही दाखवला , देशात आज ही मुस्लिम घरात दोन ते तीन लग्न करून महिलांवर अत्याचार
केला जातोय हे नाही दिसत , आमिर चे ही तीन लग्न झालीत . आज ही मुस्लिम घरात ५ ते १० मुलांना जन्म दिला जातो ह्याने देशाची लोक्संखेत
स्फोट होतोय हे का नाही दर्शवले . मंदिरात जाणारे भित्रे असतात , का ? मस्जिद मध्ये
५ वेळा नमाज पडणारे मग कोण असतात . मक्का मध्ये जावून एका हातात छोटासा दगड घेवून त्या
शैतान ला मारताना अंधश्रधा नाही वाटली . ह्या असल्या प्रत्येक गोष्टी मुळें मला च आता
हा देश असुरक्षित वाटू लागला आहे . मी कोणाचे चित्रपट पाहतोय , कोणाला हृदयाशी घेतोय
, कोणाला सुपर स्टार करतोय . उद्या जावून गैर मुस्लिम राष्ट्र म्हणून इसीस ने आमच्या
वर हल्ला केला तर , त्यावेळी तुम्ही कुठे असाल , आमच्या सोबत कि दुसर्या देशात हा विचार
ही मनात थोडा रेंगाळत आहे . काश्मीर मध्ये जेव्हा पाकिस्तानी झेंडे फडकावले व भारता
विरुद्ध घोषणा दिल्या त्यावेळी प्रिय आमीर खान तुम्हाला असहिष्णू ता नाही वाटली का ? दिल्ली मध्ये शहीद जवानांचे
स्मारक तोडले तेव्हा असहिष्णू ता नाही वाटली का ? आणि आज माननीय मोदी ह्यांची बढती
व पसंती तुम्हाला कुठतरी खटकतीय पण बोलू नाही शकत म्हणून ह्या सरकार ला कस लक्ष्य करता
येईल आणि आपल्या आगामी चित्रपटाला ( दंगल ला ) कसं पब्लिकसिटी मिळेल ह्याच विचारात
तुम्ही जाणून बुजून केलल हे तुमच वक्तव्य फार चुकीचे आहे . माझ्या घरा समोर पूल तयार
केला तर मी हा देश सोडेल अस भारतरत्न लता दीदी नि म्हंटल होत पण त्यांनी त्याची देश
वासियांना जाहीर माफी मागितली . तुमच्या दंगल चित्रपट पूर्वी असहिष्णू तेच दंगल निर्माण
करून तुम्ही चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे पण ह्यातून राजकीय पोळी शिजताना कित्येक
असहिष्णू आणि सहिष्णू ता अर्थ न समजणारे माझ्या भारतीय सामान्य नागरिक भरडले जातील
हीच चिंता .
गांधी तुमचा देश असहिष्णू
झाला I
इस्लाम राष्ट्र मात्र
सहिष्णू राहिला II
सचिन कृष्णा तळे
No comments:
Post a Comment