Monday, 8 September 2025

“धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने उभा राहणारा तोच खरा योग्य माणूस आहे” – श्रीकृष्ण.

 माझ्या मते ✍️



जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही. अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 

श्री कृष्ण म्हणतात .. युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे. जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे. 

मित्राचा चेहरा लावून मैत्री दाखवणारे ओळखा . सर्वधर्मसमभाव हे काल्पनिक आहे !

आहे ते आहे

Sachin Jayshree Krishna Tale ✍️v

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale