वाईट तेव्हाच वाटतं,
ज्या माणसांसाठी मी नेहमी वेळ काढला;
तीच माणसं माझ्या वेळेला मात्र पाठीशी उभी राहिली नाहीत!
- सचिन तळे
मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
No comments:
Post a Comment