Wednesday, 5 February 2020

महिलांवर अत्याचार का वाढत आहे ?

महिलांवर अत्याचार का वाढत आहे ?

मुळात आपली न्याय प्रणाली आणि त्याला लागणारा विलंब, हाच कारणीभूत आहे. असले हिंसात्मक कृत्य करणाऱ्यांना भीती उरली नाही. जनतेतून धडा शिकवायचा झाला तर तो कायद्यात बसत नाही. निर्भया च्या दोषींवर आजून कार्यवाही नाही. खरं सांगायचं तर देशात रोज बलात्कार घडतात पण जे सोशल मीडियावर वायरल होतात तेच उजेडात येतात. इस्लामिक राष्ट्रात ज्या प्रकारे शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा भारतात दिली जावे. तेव्हाच कुठेतरी आळा बसेल. महिलांनी कसे वागावे हे महत्वाचं नाही महत्वाचे आहे वासनेत असले किळसवाणी कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणे. आणि हि भीती फक्त न्यायप्रणाली करू शकते .


सचिन कृष्णा तळे
कात्रज पुणे
७७०९०९९६४६

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale