हातात लेखणी घेऊन
तूला लिहण्याचा
खुप प्रयत्न करताेय
पण
ह्या दूषित वातावरणात
तू मला दिसेना ...
तू मला कुठेच दिसेनाशी झालीय
तूझ्या मूळे माझ्यातला कवी
तुझ्यामुळे माझी लेखणी
एकांती पडलीय
हे कविते
शब्दात ये ...!!
- सचिन तळे 🙏🙏
मला राजवैभवाची इच्छा नाही, न स्वर्गाची, न पुनर्जन्माची. मला फक्त इच्छा आहे ती काहीतरी नवीन करण्याची ...कारण मी काहीतरी घडऊ शकतो हे मला माहित आहे.... जय हिंद जय महाराष्ट्र !!
“कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale
No comments:
Post a Comment