Friday, 6 December 2019

लात्काराच्या घटना

ज्या देशाला एका महिलेची उपमा दिली जाते अश्या देशात रोज बलात्काराच्या घटना घडतात हे निंदनीय असून दंडनीय आहे. हैद्राबाद मध्ये घडलेल्या घटने नंतर पोलिसांनी केलेल्या कार्यवाही वर भारतातल्या अनेक नागरिकांकडून स्वागत केले आहे कारण आपली न्याय प्रणाली आणि तिथे चालणारे खरे खोटे दावे. आरोप पुराव्या सहित सिद्ध झालं असेल तर केलेली कार्यवाही हि योग्यच आहे. लोकांचा आक्रोश पाहता आतातरी न्याय व्यवस्थेने जागे व्हावे आणि जिथे कुठे अशी किळसवाणी घटना घडेल त्यावर लवकर आणि कठोर कार्यवाही करावी हीच अपेक्षा जनतेची न्यावं देवतेकडे आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा आहेच पण त्यासोबत देशात बलात्कारविरोधी भक्कम कायदे बनवले गेले पाहिजे. 

No comments:

Post a Comment

“कलियुग सुरू आहे!”

 “कलियुग सुरू आहे!” ज्याचं तुम्ही भलं केलं असेल, तोच तुमचं वाईट करेल. - सचिन तळे Sachin Tale