पाक बंगाल ते हिंदुकुश पर्वतरांगा पर्यंत आपला भारत हा अखंड भारत व्हावा ह्याची स्वप्ने पाहत देव देश धर्मासाठी कार्य करणारी धडपडणारी तरूण मंडळी. विवेकानंदांचे आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून भारत हा विश्व विजयी व्हावा विश्व गुरू व्हावा ह्याची स्वप्ने पाहणारा तरूण एकिकडे...
तर
काश्मीर, पश्चिम बंगाल, हैद्राबाद, पाकव्याप्त ,चीन व्याप्त प्रदेश भारतापासून अलग करू पाहणारी . भारतीय झेंड्याचा अपमान करत भारताचे तुकडे करू पाहणारे तरूण जे धर्मावरून जातीवरून समाजात क्लेश निर्माण करून स्वतः चे करियर घडवणारे काही तरूण दुसरीकडे...
तर
राेजच्या जीवनातून मिळेल त्या पगारावर काम करत कष्ट करत संसार संभाळत समाजात बदल घडवत सामाजिक कार्य करणारे तरूण...
नक्की ह्या देशाचे भविष्य काेणाच्या हातात आहे ह्याचा विचार झालाच पाहिजे तरच हा देश सुजलम सुफलाम् हाेईल अन्यथा सावधान हिदूस्थान..!!
जय हिंद
सचिन तळे
No comments:
Post a Comment